Samajshastriya Vichar
Marathi
समाजशास्त्रीय विचारांची सुरुवात आदर्श समाज निर्मितीच्या ध्यासातून झाली. जागतिकीकरणामुळे आणि जागतिक समाजाच्या निर्मितीमुळे अनेक संदर्भ बदलले असले तरी समाजशास्त्रीय विचारांचे महत्त्व आजही आहे; किंबहुना, ते वाढले आहे, म्हणूनच राजकारण, अर्थकारण, कला, साहित्य, माध्यम अभ्यास अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राचा प्रभाव वाढत आहे. समाजशास्त्रीय विचारांच्या व सिद्धान्तांच्या अभ्यासकांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.
✻